नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.०

( महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प )
English
  • प्रकल्प अभिलेख (पहिला टप्पा)
  • इतर माहिती
  • पाण्याचे संतुलन गणना

पाण्याचे संतुलन गणना

पाण्याचा ताळेबंद तयार करणे बाबत ई-प्रशिक्षण

प्रकल्प क्षेत्रातील गावांचे सूक्ष्म नियोजन प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे सदर गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणे. क्षेत्रीय पातळीवर सदर जबाबदारी संबधित गावचे कृषि सहाय्यक यांची असून त्यांना याबातचे सखोल प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्याबरोबरच कृषि विभागातील व प्रकल्पामध्ये कार्यरत अधिकाऱ्यांना व इतर कर्मचाऱ्यांना देखील पाण्याच्या ताळेबंदाची कार्यपद्धती माहिती व्हावी या उद्देशाने ई-प्रशिक्षण आयोजित केले होते. संदर्भांसाठी खालील संबंधित PDF डाउनलोड करा.

संपर्क साधा

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP), ३० ए/बी, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४००००५.

  • ०२२-२२१६३३५२( प्रकल्प बाबींच्या माहितीसाठी )
  • सकाळी ९:४५ ते संध्या.६:१५ सोमवार ते शुक्रवार (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता)
  • भ्रमणध्वनी : ७९००१६४३१४

© कृषि विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.

Vichara